त्यांनी योगासने करण्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले.महेंद्र पाटील व सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम व चिंतनाचे महत्त्व समजावुन सांगितले.यानंतर योग शिक्षक गोविंद राजपूत यांनी विद्यार्थी, शिक्षक, व ग्रामस्थ यांच्याकडून योगासने व आसनांचा सराव करून घेतला.
मुख्याध्यापक मनोहर साळुंके यांनी विद्यार्थ्यांनी रोज योग करायचा व निरोगी जीवनाची कास धरायची असे आवाहान केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल शिंत्रे, नितीन पाटील,सुनिल पाटील,मिनाक्षी व्यास,प्रीती नाईक,अश्विनी पाटील,पावबा ठाकरे,संजय पाटील,दिपक माळी यांनी परिश्रम घेतले.