आपली परंपरा चालीरीती या कडे आपण आपली अस्मीता जपून ठेवली पाहीजे, तसेच आदीवसी समाजासाठी लढणारे वीर या भारतभूमीसाठी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा, टंट्या मामा भील , राघोजी भांगरे ,राणी दुर्गावती ,असे अनेक आदिवासी क्रांतिकारकांबद्दल माहिती देऊन त्यांचा कार्याला उजाळा दिला. तरुण युवकांना शैक्षणिक दृष्ट्या आपण सुद्धा चिकाटी ने अभ्यास करावे असे जेष्ठ नागरिकांकडून युवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच श्रीमती सुहास ताई पवार,उप सरपंच सजन महाले ,सदस्य श्रीमती सुशिला कोकणी ,प्राध्यापक अजय मराठे,जि. प.च्या बागुल मॅडम तसेच समस्त सुतारे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यक्रम योग्य पद्धतीने पार पडले.